शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

Lok Sabha Election 2019; रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना हवी सुरक्षितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:57 IST

आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअपेक्षा सामान्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणतात, निवडणुका या खऱ्या अर्थाने राजकारणी माणसांचे काम आहे. माझ्या एकट्याच्या मताने कुणी निवडून येईल अथवा पडेल असेही नाही. पण निवडणुकीत मतदान करणे ही जबाबदारी आहे. ती पार पाडणे माझे कर्तव्य आहे. तसे सरकार कुठलेही असो कोणत्याही पक्षाचे असो. सामान्य माणसाच्या अपेक्षा अतिशय सामान्य असतात. मी भाजीचा व्यवसाय बऱ्याच वर्षांपासून करतोय. पूर्वी एकटा होतो, आता कुटुंब वाढले आहे. पूर्वी जेवढी कमाई करायचो, आजही तेवढीच करतो आहे. पण मुलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या भविष्याच्या चिंता वाढल्या आहेत. आमच्यासारख्या अतिसामान्य लोकांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने योजना राबविल्या पाहिजे. रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता दिली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे सरकार त्यांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करते ते सरकार खरे जनतेचे सरकार असते. आम्हाला अशा सरकारची अपेक्षा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक