शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या, ३२ वर्षांच्या युवा तरुणाने सरकारला... : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 06:01 IST

आदित्य ठाकरेंनी साधला सत्ताधाऱ्यांवार जोरदार निशाणा.

नागपूर : ‘त्यांना काय शोधायचे ते शोधू द्या. एका ३२ वर्षांच्या तरुणाने सरकारला हलवून सोडल्यामुळे सत्तापक्षाचा हा खटाटोप सुरू आहे,’ असे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दिशा सालियान प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, जी व्यक्ती हयात नाही आणि ज्या व्यक्तीच्या आई- वडिलांनी थेट राष्ट्रपती महोदयांकडे पत्र लिहून बदनामी थांबविण्याची विनंती केली, अशा व्यक्तीचा मुद्दा उचलून सत्ताधारी पक्ष गोंधळ घालत आहे. हा प्रकार फारच क्लेषदायक आहे.  

नागपूर एनआयटीच्या भूखंड  प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आलेले बालंट टाळण्यासाठी, सत्तापक्षाचा हा खटाटोप आहे, या शब्दांत आदित्य यांनी सरकारवर हल्ला केला.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेnagpurनागपूर