शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

विकासाची भाषा विनाशाकडे नेणारी : एच.एम.देसरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:57 IST

विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम.देसरडा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव’ यात्रा नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम.देसरडा यांनी व्यक्त केले. ‘वसुंधरा बचाव, मानव बचाव, किसान बचाव’ या अभियानांतर्गत देसरडा नागपुर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान वरील वक्तव्य केले.१८४ देशांमधील १५ हजारांहून अधिक शास्त्रज्ञांनी हवामान बदलामुळे गंभीर धोका होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. मात्र जगातील सर्व देशांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. जगात अणुऊर्जा प्रकल्प बंद होत असताना देशात त्यासाठी कोकणवर आघात सुरू आहे. जीवन उद्ध्वस्त करणे हा विकास ठरत नाही. मुळात पर्यावरण रक्षणासाठी जागतिक नेत्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो, असे प्रतिपादन देसरडा यांनी केले. देश राजकीय कंपन्यांच्या ताब्यात जातो आहे. राज्यात राबविण्यात येणारी सौर कृषिपंप योजना त्यातूनच सुरू झाली आहे. जलयुक्त शिवार योजनादेखील अपयशी ठरली आहे, असेदेखील ते म्हणाले. देशात शिक्षणक्षेत्रात सर्वाधिक निरक्षर असल्याचा अनुभव येतो. सद्यस्थितीत देशामध्ये रेशीमबाग विरुद्ध दीक्षाभूमी असा संघर्ष दिसून येत असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोपदेखील त्यांनी लावला.

टॅग्स :nagpurनागपूर