शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

उर्ध्व वर्धा कालव्यालगतची जमीन शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:18 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मागविले अर्ज

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे.उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे जलग्रहण क्षेत्र ४३०२ चौरस किमी आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा ९५.५० किमी व डावा कालवा ४२.४० किमी आहे. या कालव्याकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली जमीन शिल्लक आहे. ही जमीन पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात शेतीसाठी देण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्पबाधित व्यक्ती, भूमिहीन, मागासवर्गीय सहकारी संस्था, मागासवर्गीयेतर भूमिहीन व्यक्तींची सहकारी संस्था, भूमिहीन व्यक्तींच्या सहकारी संस्था, मागासवर्गीय भूमिहीन अर्ज सादर करून शकतात.पात्र लाभार्थी कुटुंबाला १.२० हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येईल. कुटुंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६ नुसार १.६ हेक्टर इतकी जमीन देण्यात येईल. एका वर्षात दोन पिके घेतल्यास अर्जदारास ११ महिने कालावधीसाठी प्रति हेक्टरी २ हजार रुपये तसेच एका पिकासाठी प्रति हेक्टरी १ हजार रुपये व आवश्यक दस्तावेजासमवेत उपविभागीय अधिकारी, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र.१, मोर्शी येथे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर