शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भूधारक शेतकरी होणार भूस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:08 IST

राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ठळक मुद्देविधान परिषदेत विधेयकाला मंजुरी : नागपूर-अमरावतीसह विदर्भातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सभागृह नेते व महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी परिषदेत विवक्षित भूमिधारींचा भोगवटादार वर्ग १ मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विधेयक सादर केले. महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावरील भूभाग महाराष्ट्रात शामील झाला. तेव्हापासून विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दस्तावेजांमध्ये वर्ग २ मध्येच दाखविण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन असूनही वर्ग २ मुळे शेतकरी सरकारच्या परवानगीशिवाय त्याची खरेदी विक्री करू शकत नव्हते. आता सरकारने त्या वर्ग १ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सरकारतर्फे सरसकट याची अंमलबजावणी केली जाईल. विदर्भातील सर्व गावांचा यात समावेश केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या विधेयकाचे समर्थन केले. मात्र याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत जावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. रामहरी रुपनवर, अनिल सोले, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे, सुरेश धस यांनीदेखील या विधेयकासंदर्भातील चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी