शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कळमना भाजी बाजार शनिवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:48 IST

भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे.

ठळक मुद्देरात्री १ ते सकाळी ७ पर्यंत : दररोज केवळ ५० अडतियांना व्यवसायाची परवानगी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे. बाजारात निश्चित केलेल्या दररोज ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कळमना बाजारात एकूण २०५ अडतिया असून त्यापैकी १५५ अडतिया मनपाने नेमून दिलेल्या शहरातील २० मैदानातील बाजारात व्यवसाय करतील.२५५ अडतियांपैकी पहिल्या ५० जणांना पहिल्या दिवशी आणि नंतरच्या ५० अडतियांना दुसऱ्या दिवशी याप्रमाणे सर्व अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५० अडतियांपैकी १० अडतियांना कळमन्यातील न्यू ग्रेन मार्केटमध्ये, २० अडतियांना बाजारातील १ ते ५ क्रमांकाच्या गाळ्यात आणि २० अडतियांना नव्याने तयार केलेल्या सहा इमारतीतील १४४ दुकानांमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी राहणार आहे. व्यवसायादरम्यान दुचाकींना बाजारात येण्याची परवानगी राहणार नाही. केवळ तीन आणि चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश राहणार आहे. सकाळी ७ नंतर व्यवसाय करणाऱ्या अडतियांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक अडतियाला दररोज भाज्यांच्या दोन गाड्या मागविण्याचा अधिकार राहणार आहे. जास्त गाड्या मागविणाऱ्या अडतियांवरही कारवाई होणार आहे.कळमना युवा सब्जी बाजार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, सकाळी ७ पर्यंतची वेळ फारच कमी आहे. ही वेळ सकाळी ९ पर्यंत वाढवावी, असे पत्र असोसिएशनने समिती प्रशासनाला दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून निश्चितच वेळ वाढवून मिळेल, असे गौर म्हणाले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार