शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 20:23 IST

Nagpur News कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला.

नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटे २ वाजताच्या सुमारास मिरचीच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर कंट्रोल रूमला २.१८ मिनिटांनी कॉल आला. लगेच कळमना अग्निशमन केंद्रातून गाडी रवाना झाली. कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला.

अवघ्या काही मिनिटांतच ८ गाड्या कळमण्यात दाखल झाला. आगीच्या धुरामुळे खेस लागत असल्याने, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तोंडावर ओला कापड बांधून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दोन तासांत आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळविल्यानंतर मिरच्यांच्या ढिगांना जेसीबीने पसरवून आग शांत करण्यात आली. सकाळी ९ पर्यंत हे काम सुरू होते. जवळपास ३० कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे काम केले. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रभारी अग्निशमन अधिकारी अनिल गोळे यांनी सांगितले. नुकसानीचा निश्चित आकडा यायचा असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :fireआग