शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेल्वेगाड्यांची लेटलतिफी जैसे थेच, तेलंगणा एक्सप्रेससह डझनभर गाड्या लेट

By नरेश डोंगरे | Updated: February 4, 2024 21:10 IST

अनेक गाड्या रद्द : प्रवाशांना प्रचंड मनस्ताप    

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गारठा आणि धुक्याची समस्या कमी होऊनही रेल्वेगाड्यांची लेटलतिफी जैसे थेच आहे. रविवारीसुद्धा सुमारे एक डझन गाड्या विलंबाने नागपुरात पोहचल्या.

विकास कामांच्या नावाने नागपूर मार्गे दिल्ली आणि दक्षिण भारतात धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. परिणामी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वेळापत्रक बिघडल्याने अनेकांनी आजचा प्रवासाचा बेत रद्द करून दुसऱ्या दिवशीचे तिकिट काढले.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी कोचीवेल्ली इंदोर एक्सप्रेस ४ तास, दिल्ली हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेस १३ तास, दानापूर स्पेशल एक्सप्रेस१०.३० तास, सिकंदराबाद दानापूर एक्सप्रेस ३.३० तास, हैदराबाद नवी दिल्ली तेलंगणा एक्सप्रेस १० तास, नवी दिल्ली मद्रास जीटी एक्सप्रेस ३ तास, शालीमार पोरंबदर एक्सप्रेस ३.३० तास, नवी दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस ७.४० तास, निजामुद्दीन हैदराबाद दक्षिण एक्सप्रेस ५ तास, चेन्नई नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस ३ तास आणि हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस वृत्तलिहस्तोवर २.५० तास विलंबाने धावत असल्याची माहिती मिळाली होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे