शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:25 IST

समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दि रेक्युजल’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.अ‍ॅड. सतीश उके व अ‍ॅड. वैभव जगताप यांनी लिहिलेल्या ‘दि रेक्युजल : ज्युडिशियल डिसकॉलिफिकेशन लिगल अ‍ॅस्पेक्टस् इन इंडिया’ या पुस्तकाचे गुरुवारी सायंकाळी पंचशील चौकातील पत्रकार भवन सभागृहात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. अन्य अतिथीमध्ये राजे मुधोजी भोसले यांचा समावेश होता.न्यायाधीशापुढे बरेचदा नातेवाईक, मित्र किंवा शत्रूचे प्रकरण सुनावणीसाठी येते. त्यावेळी संबंधित प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देणे ही न्यायाधीशाची नैतिक जबाबदारी असते. अन्यथा न्यायव्यवस्थेची प्रामाणिकता व पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असे अ‍ॅड. वहाणे यांनी पुढे बोलताना सांगितले.आपला देश प्रभावी कायद्याच्या बाबतीत बराच मागे आहे असे भोसले यांनी सांगितले तर, हे पुस्तक प्रवाहाच्या विरोधात जाऊन लिहिण्यात आले आहे, असे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर