शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:25 IST

समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दि रेक्युजल’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले.अ‍ॅड. सतीश उके व अ‍ॅड. वैभव जगताप यांनी लिहिलेल्या ‘दि रेक्युजल : ज्युडिशियल डिसकॉलिफिकेशन लिगल अ‍ॅस्पेक्टस् इन इंडिया’ या पुस्तकाचे गुरुवारी सायंकाळी पंचशील चौकातील पत्रकार भवन सभागृहात प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. अन्य अतिथीमध्ये राजे मुधोजी भोसले यांचा समावेश होता.न्यायाधीशापुढे बरेचदा नातेवाईक, मित्र किंवा शत्रूचे प्रकरण सुनावणीसाठी येते. त्यावेळी संबंधित प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देणे ही न्यायाधीशाची नैतिक जबाबदारी असते. अन्यथा न्यायव्यवस्थेची प्रामाणिकता व पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असे अ‍ॅड. वहाणे यांनी पुढे बोलताना सांगितले.आपला देश प्रभावी कायद्याच्या बाबतीत बराच मागे आहे असे भोसले यांनी सांगितले तर, हे पुस्तक प्रवाहाच्या विरोधात जाऊन लिहिण्यात आले आहे, असे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर