शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्रांतिदिनी झोपडपट्टीवासियांचे 'जवाब दो सरकार' अभियान

By मंगेश व्यवहारे | Updated: August 9, 2023 15:56 IST

या अभियानांतर्गत जनजागरण सभा घेऊन स्वाक्षरी अभियान सुरू

नागपूर : शहरातील खाजगी व संयुक्त मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांना मालकी पट्टे कधी मिळतील?, असा प्रश्न उपस्थित करीत शहर विकास मंचच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त शहरातील ९ चौकांमध्ये 'जवाब दो सरकार' अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत जनजागरण सभा घेऊन स्वाक्षरी अभियान सुरू केले. गिट्टीखदान चौक, रामटेकेनगर चौक, प्रियंकावाडी चौक, त्रिशरण चौक, मुदलीयार चौक, शिवणकरनगर चौक, राणी दुर्गावती चौक येथे हातात तिरंगा घेऊन लोकांनी मालक्की पट्टेची मागणी केली. अभियानाचे नेतृत्व अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, विजय पोहरकर, कवडुलाल नागपुरे, खुशाल लाडे, राजू शाहू, सुधाकर टवळे, राजकुमार तलवारे, शिवशंकर ताकतोडे, धम्मपाल वंजारी, ज्ञानदेव गजभिये, मधुकर हाडगे, राष्ट्रपाल गजभिये, सुलभा गायकवाड, शैलेंद्र वासनिक, सीमा लांडे, कृष्णा बोरकर, जितेंद्र वैरागडे, अश्विन पिल्लेवान आदींनी केले.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर