शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महावितरणमधील ३० हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:21 IST

वीज वितरण कंपनीतील ३० हजार कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण कंपनीतील ३० हजार कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली.वीज दर निम्मे करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाच्या जनजागरण अभियानाची सुरुवात विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक इतवारी येथून करण्यात आली. त्यावेळी समितीचे संयोजक राम नेवले यांनी जनजागृतीसाठी छोटेखानी इलेक्ट्रॉनिक्स रिक्षाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी ते म्हणाले, वीज कंपनीतील हा घोटाळा वीज नियामक आयोगानेच उघडकीस आणला आहे. इतका मोठा घोटाळा होत असताना महावितरण कंपनीला ५३ हजार कोटीचा तोटा कसा काय होतो, असा प्रश्न उपस्थित करीत विदर्भातील नागरिकांनी या घोटाळ्याचा पैसा भरून निघत नाही तोपर्यंत वीज बिल भरू नये, असे आवाहन केले. याप्रसंगी मुकेश मासूरकर, विष्णूजी आष्टीकर, गणेश शर्मा, गुलाबराव धांडे, अनिल केशरवानी, अण्णाजी राजेधर, रवींद्र भामोडे, नंदूभाऊ पेरकर, विजय मौंदेकर, रामेश्वर मोहबे, प्यारुभाई नौशाद अली, राजेश बंडे उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलन