शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

महाविकास आघाडीत अस्थिरता; राष्ट्रवादी सेटल होत नाही तोवर जागावाटप शक्य नाही

By कमलेश वानखेडे | Updated: May 19, 2023 18:24 IST

Nagpur News जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

कमलेश वानखेडे 

नागपूर : ईडी व नाबार्डच्या चौकशीखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भाजप राजकारण करेल. तेथे काय गेम होतो ते खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादीचे काही लोक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोवर राष्ट्रवादी सेटल होत नाही, तोवर महाविकास आघाडीचे जागावाटप शक्य नाही. दुसरीकडे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत महाविकास आघाडीत अस्थितरता दिसते, असे निरीक्षण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनवर ईडीची चौकसी सुरू असून ते जेल की स्वातंत्र्य निवडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्य निवडले तर राष्ट्रवादी कमजोर होईल. दुसरीकडे शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. त्यांना गट म्हणून लढता येईल. पण ते पक्ष नोंदणी करायला गेले तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पक्षाचा व्हीप चालेल, असे जे मान्य केले आहे त्यात नुकसान होईल. शेवटी शिवसेनेला नवे चिन्ह घेऊन लढावे लागेल. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. एकूणच एकीत बिघाडी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

सीमावर्ती भागात बीआरएसला प्रतिसाद

- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. सीमावर्ती भागात त्यांना चांगला प्रतिसाद आहे. पुढे इतर भागात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल. मात्र, काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला बीआरएसमुळे नुकसान होईल, असा दावा आंबेडकर यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य पक्षानेही राजकीय वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्याही प्रभाव वाढत आहे. एकूणच नवनवे राजकीय पर्याय समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अमेरिका दौऱ्यावर खुलासा करावा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. युनोमध्ये काही बैठक असेल तर त्यासाठी अमेरिकेची परवानगी मागण्याची गरज पडत नाही. युनोत जुलैमध्ये कुठलिही बैठक नाही. मग अमेरिककेकडून काही निमंत्रण आले आहे का ? भारताकडे असलेल्या ‘कॉल मनी’ मध्ये मोठा वाटा अमेरिकेचा आहे. तो अमेरिका काढून घेत आहे का व या संदर्भात पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा आहे का, याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. जुलैनंतर ‘कॉल मनी’ विड्रॉल होण्यास सुरुवात झाली तर मात्र देशात महागाई वाढेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर