शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

By सुमेध वाघमार | Updated: July 3, 2023 19:34 IST

बसमधील आप्तकालिन डोअर सुस्थीत असेल तरच परवानगी.

सुमेध वाघमारे नागपूर : समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताला आरटीओने गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या एन्ट्री पॉर्इंटवरच आता २४ बाय ७ वायु पथक कार्यरत के ले आहे. विशेषत: ट्रॅव्हल बसची कागदपत्र, टायर आणि आप्तकालिन स्थितीत बाहेर पडणाºया मार्गाची तपासणी केली जात आहे. हे सर्व सुस्थीत असेल तरच पुढे रहदारीसाठी परवानगी दिली जात आहे.

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८०किरकोळ स्वरुपातील अपघात आहेत. शनिवार झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपोळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खळबळून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत ९५ जणांचे जीव गेले आहेत.

अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरूवातीपासून उपाययोजना के ल्या जात असल्यातरी दरम्यानच्या काळात त्यात शिथीलता आली होती. परंतु या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या ‘एन्ट्री पॉर्इंट’वरच प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घेतला आहे. त्यासाठी २४ बाय ७ साठी ३ पथक नेमण्यात आले आहे. मागील २४ तासांत या पथकाने ७०वर ट्रॅव्हल बसची तपासणी केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरAccidentअपघात