शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 00:11 IST

संत्रा उत्पादकाचे होऊ शकते नुकसान

नागपूर : संत्रा पिकावर रस शोषण करणाºया किडीचा प्रादुर्भाव केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या (एनआरसीसी) निष्कर्षास आला आहे. या किडीमुळे १० ते ४० टक्क्यांपर्र्यंत तोडणीला आलेल्या संत्राफळाची गळ होत असल्याने, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संत्रा फळाचा रस शोषण करणारी ही कीड फळ पिकांसाठी गंभीर कीड (पतंग) आहे. रात्रीच्या वेळी पतंग फळाचे रस शोषण करते. त्यामुळे अपरिपक्व संत्रापिकाची गळ होते, फळे सडतात. भारतामध्ये संत्रा पिकावर येणाºया किडीच्या अनेक प्रजातीची नोंद करण्यात येते. त्यात यूडोसीमा प्रजाती ही सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फळ गळतीसाठी कारणीभूत ठरते. ही कीड संत्रा पिकावर रात्रीला अटॅक करते. फळांना छिद्र करून रस शोषण करते. पक्व झालेली अपरिपक्व फळे पिकण्याच्या आधीच गळून खाली पडतात. खाली पडलेल्या फलांवर बुरशीच्या प्रादुर्भावाने फळे सडतात. फ ळे पिकण्याच्या वेळेस या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सडलेल्या फळांना चांगल्या फळांसोबत पॅकिंग केले असता, रोगजनक संक्रमणाच्या माध्यमातून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो व चांगली फळे सडतात, अशी माहिती एनआरसीसीचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिली.किडीवर असे मिळविता येईल नियंत्रण खाली पडलेली फळे गोळा करून जमिनीमध्ये खड्डा कडून गाडून द्यावी. कीड दूर करण्यासाठी सायंकाळी बगीच्यात धूर करावा. पावसाळ्यात बगीच्यासभोवताल आलेल्या वेली, वनस्पती, रोपटी नष्ट करावीत. पसरट भांड्यामध्ये औषध तयार करून झाडाला अटकवावे. कीड नियंत्रणासाठी उपलब्ध असलेली पिशवी झाडाला लटकवावी. कीटकनाशकाची फवारणी करावी.