शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल

By कमलेश वानखेडे | Updated: June 1, 2024 14:13 IST

नाना पटोले यांचा दावा : ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न !

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा उतरला आहे. राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली, जनतेचा आवाज काँग्रेस सोबत होता.लोकांचा प्रतिसाद होता..मोठया प्रमाणात देशात समर्थन केले, ते निकालातून दिसेल. इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात तीनशेवर जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले,इंडिया आघाडी लोकांच्या आशीर्वादाने बहुमत मिळेल. तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होईल, यावर आज चर्चा नाही. ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न आहे. तटकरे कुठे आहे, मला त्यावर चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, पिण्याचे पाणी नाही, शेती पीक नष्ट झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाही. जनावरांना चारा नाही त्याची काळजी का नाही, दुधाचा भाव घसरला आहे. असे असताना मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

नागपूरात सुद्धा अशीच घटना घडली, जळगाव मध्ये त्यापेक्षा मोठी घटना झाली. गर्भश्रीमंत साठी वेगळा न्याय आणि गरिबांसाठी वेगळा न्याय आहे. जनतेचा जीव सुरक्षित नाही. अग्रवाल बिल्डरला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले याचे पुरावे आहे. योग्य वेळी खुलासे करू,सरकार लपावा छपवी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कोनीही सहन करु शकत नाही, पण मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न होत आहे त्या भाजपचा विरोध आहे, असेही पटोले म्हणाले. बियाने विक्रीत काळाबाजार होत आहे, त्याला सरकार मधील मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आहे.शेतकरी उन्हात उभे राहून बियान्यासाठी रांगा लावत आहे, याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त के

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार