शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जलयुक्त शिवारमुळे पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: August 21, 2016 03:27 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी

१,३२,८५४.३८ टीसीएम साठ्याची क्षमता : ७७२४७.२२ हेक्टर सिंचन क्षेत्र संरक्षितनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती कायमची बदलण्याची क्षमता आहे. जलयुक्त शिवारची निम्मी कामे अजूनही शिल्लक असली तरी झालेल्या कामांचे परिणामही चांगले दिसून येत आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे आतापर्यंत नागपूर विभागात एकूण १,३१,८५४३८ टीसीएम पाणीसाठा करता येईल, इतकी क्षमता निर्माण झाली असून प्रत्यक्षात १,१४,६५९.७८ टीसीएम इतका साठा निर्माण झोलला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गेल्या गुरुवारी नागपूर विभागातील जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेतला. त्यात प्रत्येक जिल्ह्याने सादर केलेल्या आढाव्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. नागपूर विभागात सर्वाधिक पाणीसाठा नागपूर जिल्ह्यात होणार आहे. तर चंद्रपूरने सर्वाधिक पाणीसाठी प्रत्यक्षात निर्माण केला आहे. यासोबतच सिंचनालाही याचा लाभ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे नागपूर विभागात एकूण ७७,२४७.२२ हेक्टर सिंचनक्षेत्र संरक्षित झाले आहे. यात भूजल, पुनर्भरण व बाष्पीभवनाने कमी होणारे पाणी सोडून संरक्षित सिंचनासाठी एकूण ६५,६८८.६६ टीसीएम इतके पाणीसंरक्षित सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)