शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील काटोल भागात सागवानाची अवैधपणे वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:48 IST

नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वन विभागाने कारवाईसाठी पाऊल टाकले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत लाडगावचा प्रताप : स्मशानभूमी बांधकामासाठी अट्टाहास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन स्मशानभूमीच्या मार्गात आडकाठी ठरू पाहणारी चक्क १५ ते १६ सागवानाची झाडे जेसीबीद्वारे उखडून टाकली. हा प्रकार लाडगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत घडला असून यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोडीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वन विभागाने कारवाईसाठी पाऊल टाकले आहे.लाडगाव येथे जुनी स्मशानभूमी असून तेथे नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित होते. यासाठी निवडण्यात आलेल्या जागेवर १५ ते २० वर्षांपासून सागवान वृक्ष होते. त्यामुळे ते आडकाठी ठरण्याची चिन्हे दिसत होती. जागा निवडीबाबत गावातील काही नागरिकांना समजताच त्यांनी जुन्या स्मशानभूमीच्या ठिकाणीच नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करावे, अशा आशयाचे निवेदन काटोलच्या तहसीलदारांना दिले होते. दरम्यान, ग्रामपंचायतने जेसीबीद्वारे १५ ते १६ सागवान वृक्ष उखडून टाकले. शनिवारी हा प्रकार लक्षात येताच गावात खळबळ उडाली. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला सूचना दिली. वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने आता प्रकरण ग्रामपंचायतच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहे.राज्यात एकीकडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला जातो. त्यानुसार कार्याला धूमधडाक्यात सुरुवातही करण्यात आली. मात्र अशाप्रकारे वृक्षतोड होत असेल तर शासनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ होतो, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाforestजंगल