शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

मेहा शर्मा नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट ...

मेहा शर्मा

नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह येतो व नंतर मात्र पाॅझिटिव्ह येतो. त्यामुळे एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे नसल्यास त्वरित टेस्ट करण्यापेक्षा किमान चार-पाच दिवसांनंतर ती करावी, असे आवाहन शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.

लाेकमतशी बाेलताना डाॅ. राजीव खंडेलवाल यांनी सांगितले, अनेकदा रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येते, पण एचआर-सीटीमध्ये लक्षणे आढळून येतात. ज्यावरून ती व्यक्ती संक्रमित असल्याचे लक्षात येते. पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर लाेक तणावातून त्वरित टेस्ट करायला जातात. यामुळे आरटीपीसीआर रिपाेर्ट मिळायला वेळ लागताे आहे. त्यामुळे लक्षण नसल्यास टेस्ट करण्यासाठी चार-पाच दिवस वाट बघावी, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. जय देशमुख म्हणाले, काेराेना संक्रमण वेगाने पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे लाेक पहिल्या दिवसापासून स्वत:ला आयसाेलेट करीत नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून लाेकांनी स्वत:ला आयसाेलेट करण्याची सूचना त्यांनी दिली. घरी असाल तर दाेन मास्क वापरा व घरच्या सदस्यांनाही तसे करायला सांगा. लाॅकडाऊनऐवजी अशा उपायांमुळे लाेक काेराेनाची चेन ताेडू शकतील. डाॅ. अशाेक अरबट यांनी सांगितले, आरटीपीसीआर ६२ ते ६८ टक्के संवेदनशील आहे. टेस्टचे रिपाेर्ट अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात. पहिल्या दिवशी केलेल्या टेस्टचे अनेकदा ठाेस रिपाेर्ट येत नाहीत. लक्षणे दिसून आली तर तीन ते चार दिवसांनी टेस्ट करावी, असा सल्ला त्यांनी दिला.