शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

मेहा शर्मा नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट ...

मेहा शर्मा

नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह येतो व नंतर मात्र पाॅझिटिव्ह येतो. त्यामुळे एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे नसल्यास त्वरित टेस्ट करण्यापेक्षा किमान चार-पाच दिवसांनंतर ती करावी, असे आवाहन शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.

लाेकमतशी बाेलताना डाॅ. राजीव खंडेलवाल यांनी सांगितले, अनेकदा रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येते, पण एचआर-सीटीमध्ये लक्षणे आढळून येतात. ज्यावरून ती व्यक्ती संक्रमित असल्याचे लक्षात येते. पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर लाेक तणावातून त्वरित टेस्ट करायला जातात. यामुळे आरटीपीसीआर रिपाेर्ट मिळायला वेळ लागताे आहे. त्यामुळे लक्षण नसल्यास टेस्ट करण्यासाठी चार-पाच दिवस वाट बघावी, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. जय देशमुख म्हणाले, काेराेना संक्रमण वेगाने पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे लाेक पहिल्या दिवसापासून स्वत:ला आयसाेलेट करीत नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून लाेकांनी स्वत:ला आयसाेलेट करण्याची सूचना त्यांनी दिली. घरी असाल तर दाेन मास्क वापरा व घरच्या सदस्यांनाही तसे करायला सांगा. लाॅकडाऊनऐवजी अशा उपायांमुळे लाेक काेराेनाची चेन ताेडू शकतील. डाॅ. अशाेक अरबट यांनी सांगितले, आरटीपीसीआर ६२ ते ६८ टक्के संवेदनशील आहे. टेस्टचे रिपाेर्ट अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात. पहिल्या दिवशी केलेल्या टेस्टचे अनेकदा ठाेस रिपाेर्ट येत नाहीत. लक्षणे दिसून आली तर तीन ते चार दिवसांनी टेस्ट करावी, असा सल्ला त्यांनी दिला.