शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

काँग्रेस सोडून जायचे असेल त्याने लवकर जावे; रमेश चेन्नीथला यांचे खडेबोल

By कमलेश वानखेडे | Updated: January 18, 2024 16:15 IST

महाराष्ट्रात काँग्रेस सक्षम.

कमलेश वानखेडे, नागपूर : राजकीय पक्षात आपण पदासाठी, पॉवरसाठी राहत नाही, एका आदर्शसाठी राहतो. काही लोकांना फक्त पद हवे असते. पद मिळाले नाही की ते पक्ष सोडतात. ज्याला काँग्रेस सोडून जायचे असेल त्याने लवकर जावे. जो पक्षाची विचारधारा व मुल्ये घेऊन काम करतो तो पक्ष सोडणार नाही, असे खडेबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मिलिंद देवरा यांचे नाव न घेता सुनावले.

विभागीय आढावा बैठकांसाठी चेन्नीथला यांचे गुरुवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. येथून ते अमरावतीला आयोजित बैठकीसाठी रवाना झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, कुणाला पक्ष सोडून जायचे असेल तर त्यांनी जावे, आमची हरकत नाही. ते गेल्यामुळे काँग्रेसचे कुठलेही नुकसान होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस सक्षम आहे. येथे कुणीही काँग्रेस सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या एखाद्या नेत्यावर ईडीची कारवाई झाली का, कुणाला अटक झाली का, असा सवाल करीत विरोधकांना राजकीय दृष्टया दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा हा पोलिटिकल इव्हेंट

- अयोध्येत प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भाजपने या सोहळ्याला पोलिटिकल इव्हेंट केले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे. चार शंकराचार्य यांनी जाण्यास नकार दिला आहे. या मागे त्यांचा काहीतरी विचार असेलच. प्रभू श्रीरामांबद्दल आमच्या मनातही निष्ठा आहे. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर आम्हीही अयोध्येला जावू, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेस