शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नवजात बाळांसाठी सहा जिल्ह्यात आयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:09 IST

राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देआरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधानसभेत घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकारने बालमृत्यूंवर चिंता व्यक्त करीत सहा जिल्ह्यांमध्ये नवजात बाळांसाठी आयसीयू सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये नाशिक व अमरावती या दोन ठिकाणी आयसीयू सुरू करण्याचे निश्चित झाले असून आणखी चार जिल्ह्यांची नावे लवकरच निश्चित केली जाणार आहेत.आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत भास्कर जाधव, मनोहर भोईर आदींनी सादर केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ही माहिती दिली. सदस्यांनी गेल्या वर्षी राज्यात १४,३६८ बालमृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापैकी ३०१३ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या उत्तरात केंद्र सरकारच्या एसआरएस सर्वेचा हवाला देत सांगितले की, २०११ मध्ये महाराष्ट्रात जन्माला आलेल्या एक हजार मुलांमागे २५ अर्भकांचा मृत्यू होत होता. तो आता १९ वर आला आहे. तर देशात सरासरी अर्भकमृत्यूचा दर ३४ इतका आहे. महाराष्ट्र केवळ केरळ आणि तामिळनाडूपेक्षा मागे आहे. या मुद्यावर केरळलाही मागे टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी तीनस्तरीय योजना तयार करण्यात करण्यात आली आहे. यात न्यू बॉर्न केयर सेंटर, न्यू बॉर्न स्टॅबिलेशन युनिट आणि स्पेशल न्यू बॉर्न केयर युनिटची स्थापना करण्याचा यात समावेश आहे.डॉक्टर व परिचारिकांची पदे भरली जाणारडॉ. सावंत यांनी डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे तातडीने भरली जातील, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, डोंगर परिसरासाठी महसुलाचे नियम बदलण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचारी (परिचारिका) कुठून आणणार असे सांगत वाद ओढवून घेतला. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले, असे असेल तर आमदारांना सांगा, प्रत्येक आमदार एक यादी देऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यvidhan sabhaविधानसभा