शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हॉटेल व्यावसायिक म्हणतात, त्यापेक्षा बंद ठेवणे बरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:43 IST

Nagpur news राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. लग्नकार्य आणि सांस्कृतिक समारंभानाही परवानगी नाकारली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे. एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदर सिंग रेणू व सचिव दीपक खुराणा यांनी यासंदर्भात एक संयुक्त पत्रक प्रकाशित करून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध व्यक्त केला आहे. हा व्यवसाय रात्रीच सुरू असतो, हे प्रशासनाला माहीत असतानाही सायंकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी देणे आश्चर्यकारक आहे. हॉटेल्स व्यावसायिकांवर हा अन्याय आहे. यापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवले तर वीज, कर्मचाऱ्यांचे पगार, मेंटेनन्सचा खर्च तरी वाचेल. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतानाही असा निर्णय तिथे नाही. विदर्भासोबतच ही सावत्रपणाची वागणूक का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन सेवेसाठी प्रशासनाने रेस्टाॅरंटचे किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असताना, दुसरीकडे असा निर्णय सुसंगत नाही. संपूर्ण लॉकडाऊन काळात याच व्यवसायातील अनेक रेस्टॉरंट्स‌ने अन्न शिजवून गरजूंची सेवा केली होती. त्याचे हे प्रतिफळ म्हणावे काय? सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.

- तेजिंदर सिंग रेणू, अध्यक्ष, एनआरएचए

...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस