शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हायकोर्ट : चुकीच्या वीज बिलाविरुद्ध जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 01:44 IST

राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देअचूक बिले पाठविण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीजबिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांना अचूक बिले पाठविण्यात यावी व ही प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत नागरिकांवर सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.याचिकेत राज्याच्या ऊर्जा विभागाचे सचिव व महावितरण कंपनीला प्रतिवादी करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने कोरोना संक्रमणामुळे फेब्रुवारीपासून मीटर रिडिंग घेणे बंद केले होते. त्यानंतर थेट जूनमध्ये रिडिंग घेण्यात आले. परिणामी, नागरिकांना वीज बिले पाठविण्यात मोठा घोळ झाला आहे. अनेकांना अवास्तव वीज बिले पाठविण्यात आली आहेत. बिले निर्धारित करताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही असे मून यांचे म्हणणे आहे. त्यांनी याचिकेमध्ये संध्या मून यांच्या वीज बिलाचे उदाहरण दिले आहे. संध्या मून यांना १४७२ युनिटकरिता १८ हजार ७२० रुपयाचे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल चुकीचे असल्यामुळे १० जुलै रोजी महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीजbillबिल