शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

हायकोर्टाची विचारणा : मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यावी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:24 IST

मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देन्यायालय मित्राला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.धोकादायक हायटेंशन लाईन व हायटेंशन लाईनजवळची अवैध बांधकामे यावर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार, मंजूर आराखडा असलेल्या घरांनाच नवीन वीज जोडणी देण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे एसएनडीएल कंपनीने नवीन वीज जोडणीसाठी १७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सादर ६३० अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. या अर्जदारांकडे घराचा मंजूर आराखडा नाही. कंपनीला हे सर्व अर्ज मंजूर करायचे आहेत. त्याची परवानगी मिळावी याकरिता कंपनीने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. भांडारकर यांना यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.असे आहे कंपनीचे म्हणणेवीज जोडणी मिळणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. हे अर्जदार हायटेंशन लाईनच्या परिसरात येत नाहीत. त्यामुळे त्यांना वीज जोडणी द्यायला पाहिजे. अर्ज प्रलंबित असल्यामुळे यापैकी काहींनी वीज चोरीचा मार्ग पत्करला आहे. तसेच, काहींनी शेजाऱ्यांकडून वीज जोडणी घेतली आहे. या दोन्ही बाबी अवैध आहे. याशिवाय या अर्जदारांना वीज नसल्यामुळे विविध प्रकारची गैरसोय सहन करावी लागत आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज