शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची मागणी

By गणेश हुड | Updated: October 5, 2023 13:37 IST

जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान

नागपूर : २० सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. सरसकट पंचनामे करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.

माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती प्रवीण जोध, अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, सदस्य रश्मी बर्वे, सदस्य, समीर उमप, महेंदूर डोंगरे, देवानंद कोहळे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य प्रकाश खापरे, शांता कुमरे, दुधराम सव्वालाखे, प्रकाश नागपुरे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे, अरुण हटवार, शंकर डडमल, पं.स.सभापती महेंद्र गजबे, निशिकांत नागमोते, श्रावण भिंगारे, राहुल तिवारी,मंगला निबोने, स्वप्नील श्रावणकर, दीक्षा चनाकापुरे, रुपाली मनोहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यावर संबंधित गावाच्या सरपंचाची स्वाक्षरी नुकसानग्रस्ताच्या यादीत समावेश करावी तसेच कीड व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

बाह्ययंत्रणेची सेवा बंद करा

जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयात बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बेरोजगार युवकांवर अन्याय होत असल्याने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून सेवा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा. जि.प.व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे नियमित भरतीतून भरण्यात यावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जि.प.च्या स्थायी समितीनेही याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र