शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूरला नवी ओळख देणार

By admin | Updated: October 5, 2014 00:55 IST

देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दक्षिण-पश्चिममध्ये भाजपाची प्रचार रॅली नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला. दक्षिण-पश्चिम नागपूरात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार रॅली काढून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खामला येथून सकाळी प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने सावरकरनगर, लक्ष्मीनगर, एलएडी कॉलेज, व्हीआरसी गेट, माटे चौक, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर या परिसरात भ्रमण केले. यादरम्यान फडणवीस यांनी परिसरातील मतदारांशी संपर्क केला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. या रॅलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगरसेवक संदीप जोशी, गोपाल बोहरे, संजय बंगाले, विवेक तरासे, डॉ. सुनील कांबळे, सरोज बहादुरे, दीपक तेलरांधे, अमित देशपांडे, राजू राऊत, अभय देशपांडे, अतुल बांगरे, डॉ. खत्री, पराग जोशी, संदीप चिमोटे, आनंद टोळ, गजानन निशितकर, गिरीश श्रीरामे, मंदार चितळे, आनंद महाजन, आशिष पाठक, सुरेंद्र पांडे, सचिन कारळकर, अश्विनी डबली, सारंग देव, गोपाल वानखेडे, अविनाश घुसे, नितीन पंडे, अभय देशमुख, श्रीकांत लांडगे, अ‍ॅड. नितीन तेलगोटे, गिरीश देशमुख, पल्लवी श्यामकुळे, विनोद पांडे, पीयूष जोशी, उषा निशितकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)