शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना पावती द्या, कृपाल तुमाने यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:06 IST

शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.

ठळक मुद्दे लोकसभेत उपस्थित केला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना केव्हापर्यंत मुदत आहे, यासोबत विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खा. तुमाने यांनी नियम ३७७ अन्वये सदर मुद्दा उपस्थित केला. पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हे शासनाने नियुक्त केलेली बँक, कंपनीकडून पिकांचा विमा करतात. शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसेसुद्धा घेतले जाते; परंतु असे असताना त्यांना पावती दिली जात नाही. त्यामुळे विमा कालावधी पूर्ण झाला की नाही, हेसुद्धा शेतकऱ्यांना माहीत होत नाही. दुसरीकडे विमा संपल्यानंतर पुन्हा विमा कधी काढायचा, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असते.अशात पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही.शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी पैसे खर्च केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष देता पावती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी करीत विमा योजनेची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे मत तुमाने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरी