शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना पावती द्या, कृपाल तुमाने यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 11:06 IST

शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.

ठळक मुद्दे लोकसभेत उपस्थित केला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी पिकांचा विमा काढतात, मात्र त्यांना विमा योजनेबाबतची पावती दिली जात नाही. त्यामुळे त्यांना केव्हापर्यंत मुदत आहे, यासोबत विविध अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती द्यावी, याबाबत रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खा. तुमाने यांनी नियम ३७७ अन्वये सदर मुद्दा उपस्थित केला. पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हे शासनाने नियुक्त केलेली बँक, कंपनीकडून पिकांचा विमा करतात. शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसेसुद्धा घेतले जाते; परंतु असे असताना त्यांना पावती दिली जात नाही. त्यामुळे विमा कालावधी पूर्ण झाला की नाही, हेसुद्धा शेतकऱ्यांना माहीत होत नाही. दुसरीकडे विमा संपल्यानंतर पुन्हा विमा कधी काढायचा, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असते.अशात पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही.शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी पैसे खर्च केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पावती देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष देता पावती देण्यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी करीत विमा योजनेची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे मत तुमाने यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरी