शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गडकरींना राहुल गांधींचे विचार पटतात : आशिष देशमुख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:48 IST

भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.

ठळक मुद्दे पत्रपरिषदेत अनेक प्रश्नही केले उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.नितीन गडकरी यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमध्ये काही छुपा संदेश आहे का व कुणाच्या भीतीने ते कासावीस झाले आहेत, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. नागपुरात किती बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त झाला, याची सविस्तर माहिती गडकरी यांनी जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरुष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले होते. यासाठी त्यांनी कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेतला होता का? त्या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श होत्या, असे गौरवोद्गार गडकरी यांनी रविवारी काढले होते.

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखNitin Gadkariनितीन गडकरी