शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

४ फेब्रुवारीपासून भाजपची ‘गाव चलो’ मोहीम, गावागावात जाऊन साधणार संवाद

By योगेश पांडे | Updated: January 25, 2024 22:07 IST

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

नागपूर: आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटन मजबुतीवर परत भर देण्यास सुरुवात केली आहे. निवडणूका जाहीर होईपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याच्या दृष्टीने ४ फेब्रुवारीपासून गाव चलो मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल व ग्रामीण भागावर जास्त भर राहणार आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रवक्ते चंदन गोस्वामी, अश्विनी जिचकार, गुड्डू त्रिवेदी, राम अंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मोहीमेअंतर्गत जिल्हा समितीत १५ संयोजक राहणार असून त्यात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश असेल. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधीदेखील यात सहभागी होतील. एक गाव एक कार्यकर्ता अशी यात संकल्पना राहणार आहे. या मोहीमेअंतर्गत समाजातील विविध घटकांशी संपर्क करून संवाद साधण्यात येईल.

तसेच जनतेपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविल्या जाईल. कमीत कमी १० टक्के मतदानवाढ व्हावी यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील. भाजपचे पदाधिकारी या मोहीमेदरम्यान शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबियांचीदेखील भेट घेतील. त्याचप्रमाणे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचीदेखील भेट घेण्यात येईल, अशी माहिती भेंडे यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर