शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार अनाथ मुलींचा फुलला संसार, श्रद्धानंद अनाथाश्रमात आयोजन

By दयानंद पाईकराव | Updated: July 11, 2024 21:19 IST

विविध संस्था, समाजसेवकांनी घेतला पुढाकार

नागपूर: अनाथ म्हटलं की आपलं जवळच असं कुणीच नसतं. त्यात लग्न समारंभ म्हटला की कुटुंबप्रमुखाला सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. परंतु श्रद्धानंदपेठेतील श्री श्रद्धानंद अनाथाश्रमात गुरुवारी पार पडलेला विवाह सोहळा याला अपवाद ठरला. अनाथाश्रमातील चार अनाथ मुलींच्या लग्नासाठी विविध संस्था, संघटना, समाजसेवक एकत्र आले. त्यांनी सोहळ्याची जय्यत तयारी केली अन् ‘त्या’ अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाला.

श्रद्धानंदपेठ येथील श्री श्रद्धानंद अनाथालयात गुरुवारी ११ जुलैला सकाळी ११.१० वाजता अनाथालयाचे अध्यक्ष गोपाळराव बुटी, उपाध्यक्ष मिरा खडक्कार, सचिव डॉ. निशा बुटी, बालाजी बुटी, सहसचिव गीतांजली बुटी, कोषाध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी या विवाह सोहळ््याचे आयोजन केले. या विवाह सोहळ््यात शहराच्या विविध भागातील संस्थांनी सहभागी होऊन हळद, मेहंदी आणि जलग्रहण विधीचे आयोजन केले. यात गणेश टेकडी सेवा समितीने मोलाचे सहकार्य केले.

विवाह सोहळ्याला पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशिर्वाद दिले. तर नरेंद्र जिचकार, प्रशांत दुमुके, सचिन पुरोहित, डॉ. अभिजीत देव यांनी चारही मुलींचे कन्यादान केले. यावेळी सुमन मिश्रा, शशी तिवारी, कल्पना शुक्ला, प्रियल पांडे, लतिका त्रिपाठी, ममता तिवारी, ममता दुबे, किरण दुबे, दीपा पाचोरी, कीर्ती झा, रुची बोस, शिवानी सिंग आणि पिंकी दुबे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार अनाथ मुलींचा सुखाचा संसार सुरु झाल्याबद्दल विवाह सोहळ्याला उपस्थितांनी आनंद व्यक्त करून त्यांचा संसार सुखाचा होवो, असे आशिर्वाद दिले.

टॅग्स :nagpurनागपूर