शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:55 IST

गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

ठळक मुद्देमर्यादित संख्येमुळे उड्डाणांवर परिणाम : प्रवाशांची अपुरी संख्या मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.नागपुरातून एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या उड्डाणांचे संचालन व्हायचे. एअर इंडियाचे नागपूर ते दिल्लीदरम्यान आठवड्यात तीन दिवस उड्डाणे होती. तर इंडिगो दिल्ली, कोलकाताद्वारे पुणेकरिता उड्डाणांचे संचालन करीत होती. गेल्या आठवड्यापर्यंत इंडिगोचे नागपूरहून मुंबईदरम्यान उड्डाणे उपलब्ध होती. आता कोणतेही उड्डाण न राहिल्याने उपराजधानीचा राज्याच्या राजधानीसोबत हवाई मार्गाने कनेक्शन थांबले आहे. गो एअर एअरलाईन्स नागपूरहून अहमदाबाद व मुंबईकरिता विमानांचे संचालन करीत होती. पण दोन आठवड्यापासून कंपनीच्या विमानाचे कोणतेही संचालन झालेले नाही. नागपूरहून मुंबईकडे विमानांच्या उड्डाणांचे संचालन होत नसल्याच्या कारणांवर एअरलाईन्सने मौन साधले आहे.एका विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने कोणत्याही विमान कंपन्यांची २५ येण्याचे आणि २५ जाण्याचे असे एकूण ५० उड्डाणे निर्धारित केल्याने नागपूर-मुंबई-मुंबईचे आॅपरेशन सध्या थांबविण्यात आले आहे. विमान कंपन्या नागपूरला जास्त महत्त्व देत नसल्याचे यावरून सिद्ध होते. अन्यथा कंपन्या मर्यादित उड्डाणांच्या संख्येत नागपूर-मुंबईचा समावेश करू शकली असती. महामारीमुळे विमानाचा लोड फॅक्टरमुळे कंपन्या आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या पद्धतीने बदल करीत आहे. जास्त उड्डाणाच्या मार्गाला प्राधान्य देत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर