शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पहिल्या टप्प्यातील मतदान पुन्हा व्हावे : आशिष देशमुख यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 9:54 PM

पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध्ये कमी मतदान व्हावे, असा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.आशिष देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे की, पूर्वी एका मतदान केंद्रात दोन ईव्हीएम लावण्यात येत होते. परंतु व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे एका केंद्रात एक ईव्हीएम लावण्यात आले. शहरी भागात एका बुथवर १४०० व ग्रामीण भागात जास्तीत जास्त १२०० मतदारास मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देण्यात आली. परंतु व्हीव्हीपॅट लावल्यामुळे एक मत टाकण्यासाठी ४६ सेकंदाचा वेळ लागला. अशा प्रकारे ठरलेल्या वेळेत केवळ ८६० मत टाकता येऊ शकतात. १४०० मत टाकणे अशक्य आहे.कमी मतदान होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. देशमुख यांनी सत्ताधारी पक्षाने आपल्या प्रभाव क्षेत्रातील एका मतदान केंद्रातील मतदारांची संख्या कमी केली तर इतर भागात एका बूथवर तुलनात्मकदृष्ट्या अधिक मतदार होते. त्यांनी सांगितले की, रामदासपेठ येथील एका बूथवर ८९६ तर बजेरिया येथे ७४५ मतदार होेते. तर सैफीनगर व मोमीनपुरा येथील बुथवर १३७३ आणि १२५७ मतदार होते. या भागात कमी मतदान व्हावे, यासाठीच हे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshish Deshmukhआशीष देशमुख