शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

फटाक्यांमुळे नागपूर शहरातील हवा प्रदूषित झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:01 IST

Pollution Nagpur News दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला.

ठळक मुद्देसामान्य होण्यास लागेल आठवडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, स्थिती सामान्य होण्यास आठवडाभर तरी लागेल.

प्रदूषण धाेकादायक स्तरावर

दिवाळीच्या रात्रीपर्यंत समाधानकारक स्थितीत असलेला प्रदूषणाचा स्तर धाेक्याच्या स्तरापर्यंत पाेहचला आहे. १४ नाेव्हेंबरला एक्यूआय १६८ हाेता. सामान्यपणे १०० एक्यूआयच्या आत असल्यास स्थिती समाधानकारक मानली जाते. मर्यादा १०० च्यावर गेल्यास धाेक्याची पातळी समजली जाते. १५ नाेव्हेंबरला हा स्तर १५८ राहिला. मात्र मंगळवारी त्यात १७२ पर्यंत वाढ झाली. उत्सवाचा काळ असल्याने प्रदूषण वाढले आहे.

गरमी वाढल्यास समाधानाची आशा

प्रदूषण सामान्य हाेण्यास चार ते पाच दिवस लागण्याची अपेक्षा आहे. सध्या थंडी कमी असून धुक्याची स्थिती नसल्याने प्रदूषण लवकर कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. हवा चालत असल्याने धूर व प्रदूषण हवेसाेबत नष्ट हाेईल. सिव्हिल लाईन्स, अंबाझरी, सदर आदी भागात प्रदूषण कमी हाेण्यास दोन-तीन दिवस लागतील आणि महाल, इतवारी, सीताबर्डी यासारख्या भागात त्याला चार-पाच दिवस लागतील. अचानक थंडी कमी झाली व उष्णता वाढल्याने हवा स्वच्छ हाेईल, असे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे.

ही हवा आराेग्यासाठी अपायकारक

मंगळवारी प्रदूषणाचा स्तर १७२ वर पाेहचला. त्यामुळे शहरातील हवा सध्या आराेग्यासाठी अपायकारक आहे. लाेकसंख्येची घनता अधिक असलेल्या महाल, सीताबर्डी भागात स्वच्छ हाेण्यास चार ते पाच दिवस लागू शकतात. प्रदूषित हवेपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

- कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :pollutionप्रदूषण