शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

फटाक्यांमुळे नागपूर शहरातील हवा प्रदूषित झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:01 IST

Pollution Nagpur News दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला.

ठळक मुद्देसामान्य होण्यास लागेल आठवडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, स्थिती सामान्य होण्यास आठवडाभर तरी लागेल.

प्रदूषण धाेकादायक स्तरावर

दिवाळीच्या रात्रीपर्यंत समाधानकारक स्थितीत असलेला प्रदूषणाचा स्तर धाेक्याच्या स्तरापर्यंत पाेहचला आहे. १४ नाेव्हेंबरला एक्यूआय १६८ हाेता. सामान्यपणे १०० एक्यूआयच्या आत असल्यास स्थिती समाधानकारक मानली जाते. मर्यादा १०० च्यावर गेल्यास धाेक्याची पातळी समजली जाते. १५ नाेव्हेंबरला हा स्तर १५८ राहिला. मात्र मंगळवारी त्यात १७२ पर्यंत वाढ झाली. उत्सवाचा काळ असल्याने प्रदूषण वाढले आहे.

गरमी वाढल्यास समाधानाची आशा

प्रदूषण सामान्य हाेण्यास चार ते पाच दिवस लागण्याची अपेक्षा आहे. सध्या थंडी कमी असून धुक्याची स्थिती नसल्याने प्रदूषण लवकर कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. हवा चालत असल्याने धूर व प्रदूषण हवेसाेबत नष्ट हाेईल. सिव्हिल लाईन्स, अंबाझरी, सदर आदी भागात प्रदूषण कमी हाेण्यास दोन-तीन दिवस लागतील आणि महाल, इतवारी, सीताबर्डी यासारख्या भागात त्याला चार-पाच दिवस लागतील. अचानक थंडी कमी झाली व उष्णता वाढल्याने हवा स्वच्छ हाेईल, असे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे.

ही हवा आराेग्यासाठी अपायकारक

मंगळवारी प्रदूषणाचा स्तर १७२ वर पाेहचला. त्यामुळे शहरातील हवा सध्या आराेग्यासाठी अपायकारक आहे. लाेकसंख्येची घनता अधिक असलेल्या महाल, सीताबर्डी भागात स्वच्छ हाेण्यास चार ते पाच दिवस लागू शकतात. प्रदूषित हवेपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

- कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :pollutionप्रदूषण