शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय शोधा : वनमंत्री राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:24 IST

Human-animal conflict, Sanjay Rathore, nagpur news: दिवसेंदिवस वाढत चाललेला मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी सर्वाेत्तम उपाय शाेधण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे वनमंत्री संजय राठाेड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय वाईल्डकाॅन परिषद

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेला मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी सर्वाेत्तम उपाय शाेधण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे वनमंत्री संजय राठाेड यांनी व्यक्त केले. वनविभागातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय वाईल्डकाॅन परिषद २०२० च्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.

ऑनलाईन झालेल्या वाईल्डकाॅन परिषदेचे शुक्रवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामबाबू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए.एम. पातुरकर, कामधेनू विद्यापीठ, दुर्गचे कुलगुरू डाॅ. एन. पी. दक्षिणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एन. एच. काकाेडकर, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन प्रामुख्याने उपस्थित हाेते. भारतीय प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.बी.एम. अरोरा ऑनलाईन सहभागी झाले. एन. वासुदेवन यांनी गोरेवाडा बचाव केंद्र, गोरेवाडा येथे स्थित

डब्ल्यूआरटीसीच्या कारभारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नितीन काकोडकर यांनी राज्यातील मानवी-वन्यजीव संघर्ष निवारणासाठी पशुवैद्य आणि वनविभाग यांच्यातील एकत्र काम करण्याबाबत प्रकाश टाकला. माफसु व वनविभागाचा सहयोग वन्यजीव संवर्धनाकरिता अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास डाॅ. पातुरकर यांनी व्यक्त केला. डॉ. विनोद धूत यांनी संचालन केले व डॉ. सुजित कोलंगथ यांनी आभार मानले. ही परिषद दाेन दिवस चालणार आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडwildlifeवन्यजीव