शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोंडअळीमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 11:10 IST

यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले.

ठळक मुद्देकपाशीचे पीक गेले वाया शासनाकडे सर्वांचे लक्ष

नितीन नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी बळीराजा मोठा संकटात सापडलेला आहे. एक तर आधी बळीराजाला अस्मानी संकटाला समोर जावे लागले. यावर्षी सांगितल्याप्रमाणे व वेळोवेळी पाऊस न आल्याने बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सोयाबीनचे उभे पीक नांगरावे लागले. या सर्व संकटाना समोर जात असताना आणखीन एक संकट बळीराजासमोर उभे ठाकले आहे. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे कृषी विभागामार्फत बोंडअळी आल्याबाबतची पाहणी करण्यात आली.यावेळी कृषी विभागाकडून अमित वानखडे कृषी सहायक यांनी नरखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन बोंडअळीची पाहणी केली. तर त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले की बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावेळी त्यांनी उपाययोजना म्हणून फवारणी ही योग्य पद्धतीने व वेळेवर झाल्यास यावर नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.जलालखेडा येथील सुरेश बारापात्रे यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता असे आढळून आले की जवळपास सर्वच आठ एकर शेतातील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना दिवाळीअगोदर मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.

आठ एकर शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. पावसाने दांडी मारल्यामुळे कपाशीला पाणी देऊन त्याला जगवले. वेळोवेळी फवारणीसुद्धा केली आता कपाशीला जवळपास ६० ते ७० बोंड आहेत. परंतु सर्वच बोंडामध्ये अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे मोठे संकट समोर उभे ठाकले आहे.सुरेश बारापात्रे, शेतकरी जलालखेडा

मागील वर्षीसुद्धा आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. या वर्षी याची पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून कमीत कमी तीन दिवसात स्पिनोस्यड ४५ ची फवारणी करावी.अमित वानखडे, कृषी सहायक, भारसिंगी

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस