शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

गोवंश हत्याबंदीने थांबतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 17, 2015 03:00 IST

राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे.

नागपूर : राज्य शासनाने लागू केलेल्या संपूर्ण गोहत्या बंदी कायद्याला योग्य कायदा असल्याचे सांगून जैन समाजाने या कायद्याचे समर्थन केले आहे. जैन संत आचार्य श्री गिरनारसागर महाराज यांच्या सानिध्यात आणि गोवंश उपयोगिकीकरण संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुमत लल्ला जैन यांनी सांगितले की, गोवंश हत्या बंदी कायदा नागरिकांच्या हिताचा आहे. याबाबत कायदा तयार झाल्यानंतर काही दिवसाने काही राजकीय नेते आणि संघटना याचा विरोध करीत आहेत.राजकीय नेते केवळ राजकीय फायद्यासाठी वक्तव्य करून आंदोलनाचा इशारा देत आहेत. गोवंशाच्या सातत्याने होत असलेल्या हत्येमुळे हा पशु अतिशय वेगाने नष्ट होत आहे. गोवंशाची हत्या हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील एक कारण आहे. गावात गाईचे दूध आणि दूधाच्या उत्पादनांची खूप कमतरता आहे. गोवंश वाढल्यामुळे काही वर्षापूर्वी चर्म उद्योग चांगला सुरू होता. कारण गावात नैसर्गिकरीत्या मृत्यू होणाऱ्या गार्इंचे चामडे चर्मकारी काढत होते. यामुळे चर्मकारांना रोजगार मिळुन चर्मोद्योग चांगला सुरू होता. परंतु कत्तलखान्याच्या मोठ्या मागणीमुळे गोवंश वेगाने नष्ट केल्या जाऊ लागला. भाकड होण्यापूर्वीच गार्इंची हत्या होऊ लागली. गोवंशाचा मृत्यू गावात न झाल्यामुळे गिधाडांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे जनतेने या कायद्याबाबत भ्रमात न पडता या कायद्याचा आदर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत संस्थेचे कोषाध्यक्ष सुुरेश आग्रेकर, रवीन्द्र आग्रेकर, जैन सेवा मंडळाचे मंत्री सतीश पेंढारी, हिराचंद मिश्रिकोटकर, विजय सोईतकर, गिरीश हनुमंते उपस्थित होते.(प्रतिनिधी)