शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

गो-संवर्धनातून शेतकऱ्यांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 03:00 IST

कीटकनाशके, रासायनिक खते यामुळे पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतीपयोगी जनावरांची उपयोगिता कमी होत आहे.

मंगेश व्यवहारे नागपूरकीटकनाशके, रासायनिक खते यामुळे पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतीपयोगी जनावरांची उपयोगिता कमी होत आहे. शेतीत आलेल्या आधुनिकतेचा दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने दिशादर्शक प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केंद्राचा आहे. तसेच मानवी आरोग्याच्या संदर्भात केंद्राने अलौकिक कार्य केले आहे. केंद्राने निर्माण केलेल्या पाच औषधांना अमेरिका व चीन कडून पेटेंट मिळाले आहे. पशुसंवर्धनाचा संदेश देणारी आणि गोवंशाची मानवी जीवनातील उपयुक्तता पटवून सांगणारी ही संस्था आहे. जिल्ह्यातील देवलापार येथे असलेले हे केंद्र देशातील झोनल पायलट केंद्र आहे. या केंद्राने शेतकऱ्यांचा शेतीवर वाढलेला खर्च कमी करण्यासाठी गोपालनाची संकल्पना राबविली आहे. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, गायी दिल्या जातात. गायीपासून केंद्राने विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. या वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जाते. या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र केंद्र देते. या प्रमाणपत्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात कुठलाही व्यवसाय उभारायचा असेल तर ३५ टक्के सबसिडी मिळते. ज्या गाई दूध देत नाही, अशा गाई शेतकऱ्यांकडून घेऊन केंद्र त्याचे संगोपन करते. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाईचे संरक्षण करते. दरवर्षी जवळपास ५ हजारावर शेतकऱ्यांना केंद्रातर्फे प्रशिक्षण दिले जाते. येथे गोमूत्र, गोमय, गाईचं दूध, दही व तूप या पंचगव्यापासून अनेक औषधे तयार करून अनेक व्याधींवर उपाय शोधण्यात यशस्वी झाले आहे. पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या औषधांवर नीरीमध्ये संशोधन झाले आहे. विविध त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, पोटाचे विकार व श्वसनासंबंधी रोग, संधिवात व किडनी आदी विकारांवरही प्रभावी औषधे निर्माण होत असून अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. याशिवाय, स्वाईन फ्लू, डेंग्यू आदी व्याधींवर औषध निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्याधी आधुनिक चिकित्सेने बऱ्या होऊ शकत नाहीत, अशा व्याधी पंचगव्य चिकित्सेने पूर्णपणे बऱ्या झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. येथील औषधांची उपयुक्ततता अपेक्षेबाहेर सिद्ध झाली असून किडनी विकाराच्या रुग्णांना ह्यडायलिसीसह्ण बंद करणे शक्य झाले आहे. कित्येक रुग्णांचा एक्झिमा पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याचप्रमाणे ल्युकोडर्मा, पाईल्स इ. रोगांवरही पंचगव्यातून औषध निर्माण केले जात असून त्याची देशभर विक्री केली जात आहे. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे निर्मित एकूण ४० औषधांना एफ.डी.ए. कडून परवाना प्राप्त झाला आहे तर ५ औषधांना अमेरिका व चायनाने पेटेंट दिले आहे.२२२