शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोर्टात हजेरीनंतर फडणवीस यांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:19 IST

गुन्ह्यांची माहिती लपविण्याचे प्रकरण

नागपूर : निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविण्यासंदर्भातील प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुख्य न्याय दंडाधिकारी पी. एस. इंगळे यांनी १५ हजार रुपयाच्या वैयक्तिक मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. यापुढे कधीही गरज पडल्यास न्यायालयात हजर होऊन आवश्यक सहकार्य करावे लागेल, असे फडणवीस यांना सांगण्यात आले.

फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी ही कृती जाणीवपूर्वक केली. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी तक्रार अ‍ॅड. सतीश उके यांनी या न्यायालयात दाखल केली आहे.या कलमामध्ये सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणावर आता ३० मार्च रोजी पुढील सुनावणीहोणार आहे. तर ही वेळ आली नसती न्यायालयात जाताना देवेंद्र फडणवीस मागच्या दाराने गेल्याचा दावा करून, अर्ज भरताना माहिती लपवली नसती तर आज ही वेळ आली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने हाणला आहे.‘प्रकरणामागे कोण याची कल्पना आहे’माझ्यावरील सर्व केसेस सामान्यांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आहेत. त्या केसेसची प्रतिज्ञापत्रात माहिती देण्याचे काहीच कारण नव्हते.त्यामुळे न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल. या प्रकरणामागे कोण आहे याची कल्पना आहे. परंतु, त्यावर योग्य वेळ आल्यावर बोलेल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय