शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राजेंद्र पाल गौतम उद्या नागपुरात; दीक्षाभूमीला देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 11:03 IST

चंद्रमणीनगर मैदानात व्याख्यान

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञेमुळे चर्चेत आलेले दिल्लीचे माजी समाजकल्याणमंत्री राजेंद्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) हे १५ ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते दीक्षाभूमीला भेट देणार असून सायंकाळी चंद्रमणीनगर येथील मैदानावर त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.

धम्मदीक्षा सोहळ्यात बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा म्हटल्याने त्यांच्या विरोधात रान उठवण्यात आले. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञेसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांना विविध स्तरातून समर्थनही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने चंद्रमणीनगर उद्यानासमोरील मैदानावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

‘प्रबुद्ध भारताची संकल्पना’ या विषयावर आयोजित या व्याख्यानात वरिष्ठ अधिवक्ता फिरदौस मिर्जा, अ. भा. तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, नंदाताई फुकट, भारतीय मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा, हरकिसनदादा हटवार, मृणाल तिघारे आदी वक्ते सहभागी होतील.

राजेंद्र पाल गौतम हे शनिवारी सकाळी नागपुरात दाखल होतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी ते चर्चा करतील. सायंकाळी व्याख्यानात सहभागी होतील.

टॅग्स :SocialसामाजिकDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी