शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे: एअर मार्शल विजय कुमार गर्ग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 4, 2023 23:28 IST

५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : इंजिनिअर्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आताचे इंजिनिअरिंग लोकांच्या सुरक्षेसाठी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. युवा इंजिनिअर्स कोअर शाखांपासून बाजूला जात आहेत. आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे. बलाढ्य भारतासाठी इंजिनिअर्सनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन इंडियन एअर फोर्स नागपूर हेडक्वार्टर मेंटनन्स कमांडचे एअर मार्शल विजय कुमार गर्ग येथे केले.

५६ वा ‘इंजिनिअर्स डे’ समारंभ इ इन्स्टिट्यून ऑफ इंजिनिअर्सच्या (इंडिया) उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर सेंटरमध्ये बुधवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी व मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) किशोर ठाकरे तर मंचावर नागपूर सेंटरचे अध्यक्ष मिलिंद पाठक आणि सचिव डॉ. जे.एफ. अग्रवाल उपस्थित होते. यावेळी वयाच्या ७५ व्या वर्षी एएमआयई पदवी संपादन करणारे किसन बकाले यांचा सत्कार करण्यात आला. गर्ग म्हणाले, इंजिनिअर्स देशाच्या विकासाचा कणा आहे. त्यांना जनतेनी सहकार्य करावे.

किशोर ठाकरे म्हणाले, देशाच्या संरक्षण खात्यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. विदेशी तंत्रज्ञानाचा कमी अवलंब करतानाचा भारत या उत्पादनात आत्मनिर्भर होत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स संस्था देशाच्या विकासात उत्तम कार्य करीत आहेत. नागपूर सेंटरतर्फे निरनिराळे कार्यक्रम राबवून ज्ञानाची देवाणघेवाण करीत आहेत.

मिलिंद पाठक म्हणाले, इंजिनिअर्सनी आत्मनिर्भरतेवर जास्त लक्ष केंद्रीत करावे. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे. अग्रवाल यांनी हा दिवस सर्वच इंजिनिअर्ससाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संजय तत्त्ववादी यांनी केले तर डॉ. जे.एफ. अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमात संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश रायपुरे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स कोलकाताचे माजी अध्यक्ष हेमंत ठाकरे, पी.के. कुळकर्णी, एस.एस. डोईफोडे, व्ही.के. अळकरी, डॉ. महेश शुक्ला, डॉ. आर.एल. श्रीवास्तव, व्ही.पी. वर्गीस, डॉ. एस.बी. जाजू, डॉ. हेमंत बैतुले, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि इंजिनिअर्सचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर