शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वीज खाजगीकरणामागे ऊर्जामंत्री राऊत यांचा स्वार्थ; पाठक, होगाडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 21:21 IST

Nagpur News राज्यातील १६ वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे सोपविण्याचे पाऊल उचलण्यात नितीन राऊत यांचा स्वार्थ असल्याचा आरोप महावितरणचे माजी संचालक विश्वास पाठक व वीज ग्राहक कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी केला आहे.

नागपूर : महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. उलट राज्यातील १६ वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे सोपविण्याचे पाऊल उचलण्यात आले. यात नितीन राऊत यांचा स्वार्थ असल्याचा आरोप महावितरणचे माजी संचालक, भाजपचे माजी प्रवक्ते विश्वास पाठक व वीज ग्राहक कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी केला आहे.

राऊत ऊर्जा मंत्रालय हाताळण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत. त्यांनी सक्षम व्यक्तींना कामकाजाच्या प्रक्रियेतून दूर केले व त्यांच्या जागी स्वत:च्या पसंतीच्या अकार्यक्षम व्यक्तींना नियुक्त केले. यामुळेच महावितरणच्या थकबाकीत मोठी वाढ झाली आहे. अकार्यक्षम व्यवस्थापन आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे परवानाधारकांची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पाठक म्हणाले.

कंपनीच्या दाव्यानुसार महावितरणचा तोटा १५ टक्के नव्हे तर प्रत्यक्षात ३० टक्के इतका होता. हा १५ टक्क्यांचा फरक भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप होगाडे यांनी केला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम केल्यास कंपनी अजूनही नफा कमवू शकते. तथापि, मंत्र्यांना त्यात स्वारस्य नाही आणि महसूल निर्माण करणारी क्षेत्रं विकून महावितरणला दिवाळखोरीकडे नेण्याचा त्यांचा मानस आहे, असेदेखील होगाडे म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत