शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:46 IST

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.

ठळक मुद्देहेल्पलाईनवर मिळाली नाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली. शरद जायसवाल (३५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.जायसवाल हे काही दिवसांपुर्वी प्रयागराज येथे आपल्या घरी गेले होते. तेथून ते मंगळवारी गंगाकावेरी एक्स्प्रेसने नागपुरात येत होते. एसी थ्री टायरमध्ये बी-१ कोचमध्ये प्रवास करीत असताना जबलपूरजवळ त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांनी हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधला. याशिवाय गाडीतील टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु कुणीच त्यांची दखल घेतली नाही. यामुळे इटारसीत त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही. दरम्यान त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याची माहिती नागपुरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना एका प्रवाशाने दिली. ही गाडी रात्री १० वाजता नागपुरात पोहोचली असता जायसवाल काहीच हालचाल करीत नव्हते. त्यांचे मित्र त्वरित त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जायसवाल यांच्यावर इटारसी रेल्वेस्थानकावर उपचार केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु रेल्वे हेल्पलाईन आणि संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक कमलकांत यांनी केला आहे. याबाबत तक्रार घेण्यासही रेल्वे प्रशासनाने टाळाटाळ केली.सूचना मिळाल्यानंतर केली होती तपासणी‘जायसवाल यांची तब्येत खराब झाल्याची सूचना मिळाल्यानंतर इतर गाड्यांना सेक्शनमध्ये थांबवून गंगाकावेरी एक्स्प्रेसला सिग्नलवर न थांबविता थेट नागपुरात आणण्यात आले. ही गाडी नागपूरला पोहोचल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी जायसवाल यांची तपासणी केली होती. नागपुर विभागात आजपर्यंत सर्व डॉक्टर पाहण्यात येतात. घडलेली घटना दुर्दैवी आहे.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू