शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नागपूर ग्रामीण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:40 IST

Nagpur News नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. 

ठळक मुद्दे१४९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर, अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना दुसरीकडे जिल्हातील पीक परिस्थिती उत्तम दाखविण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. पीक परिस्थितीची माहिती करण्याकरिता पैसेवारीचा आधार घेण्यात येतो. तीनदा ही पैसेवारी जाहीर करण्यात येते. नजरअंदाज पैसेवारीनंतर आता सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील फक्त नागपूर ग्रामीण तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. येथील १४८ गावांमधील पैसेवारी ५० पेक्षा कमी दर्शविण्यात आली, तर काटोल तालुक्यातील फक्त एका गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात १,८४४ गावांमध्ये खरीपाचे पीक घेण्यात येते. यातील १,७८९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली, तर १६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही.

सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यातील एकही गाव नाही विशेष म्हणजे जिल्ह्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतपिकांनी मोठ्या प्रमाणात फटका बसला. सर्वाधिक फटका रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड आणि भिवापूर या पाच तालुक्यांना बसला. स्वतः शासन, प्रशासनाने ही बाब मान्य केली. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यांनीही नुकसान मान्य केले. शासनानेही नुकसानीकरिता मदत जाहीर केली आहे. परंतु पैसेवारी निश्चित करताना गावांची पीकस्थिती उत्तम दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ