शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:49 IST

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही.

ठळक मुद्देएआयएटीसीएल भाज्या पाठविण्याच्या तयारीत

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरबमधील दोहा आणि शारजाहमध्ये विदर्भातील हिरव्या मिरचीची टंचाई जाणवायला लागली आहे. मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. त्यामुळे या नागरिकांना भिवापुरी मिरचीसोबतच अन्य भाज्यांचीही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस कतार आणि एअर अरेबियासाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही फ्लाईटमधून सुमारे तीन टन भाज्या पाठिवल्या जायच्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक प्रमाणात मिरची पाठविली जायची. या शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी, आवळा, भेंडी, टमाटर, कुंदरू, अद्रक, लसूण आदींचीही निर्यात केली जात असे.

शारजाहमध्ये उज्बेकिस्तान, युगांडा, तुर्की येथूनही भाज्यांची आयात केली जात असली तरी विदर्भातील हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याची माहिती आहे. सध्या ३१ आॅगस्टपर्यंत विदेशी विमान सेवेवर बंदी असली तरी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआईएटीसीएल) भाज्यांचे कार्गो करण्याच्या कामी लागली आहे.कतार एअरवेज नागपूर ते दोहासाठी जाणाऱ्या एअर बसमध्ये सुमारे ५ टन भाज्या लोड केल्या जाऊ शकतात. नागपूर ते शारजाह दरम्यान उडणाºया अरेबियन फ्लाईटमध्येसुद्धा जवळपास एवढ्याच भाज्या लोड करता येतात.मोबाईल व जनरल कार्गोसुद्धास्पाइसजेटचे एक फ्लाईटसुद्धा नागपूरवरून कार्गो फ्लाइटच्या रूपात नियमित सेवा देत आहे. रात्री ९.३० वाजता येणाºया या विमानात मोबाईल आणि जनरल कार्गो येतो. सुमारे तासाभराने ते नागपूरवरून कार्गो घेऊन रवाना होते.

 

टॅग्स :vegetableभाज्या