शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

भेदभाव न करता विकास करा

By admin | Updated: March 5, 2016 03:18 IST

भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त

नागपूर : भाजपने केलेल्या घोषणेनुसार गेल्या नऊ वर्षात शहर विकासाचा प्रयत्न केला. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बंडू राऊ त यांच्यासारख्या सामान्य व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. निवडणुकीपूर्वीचे हे स्थायी समितीचे वर्ष आहे. त्यामुळे पुढील दहा महिन्यात नगरसेवकात कोणताही भेदभाव न करता राऊत यांनी शहर विकासाला पुन्हा गती द्यावी,असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी केले. महापालिका मुख्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात बंडू राऊ त यांनी मावळते अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. व्यासपीठावर उपमहापौर मुन्ना पोकुलवार, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, चित्रपट अभिनेता विलास उजवणे, विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी उपस्थित होते.राऊ त यांच्यात सर्वांचे समाधान करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षात निवडणूक असल्याने त्यांना दहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.या कालावधीत त्यांच्या नेतृत्वात समिती शहर विकासाची कामे करेल. नागपूर विकास आघाडीने शहर विकासाचे अनेक चांगले निर्णय घतले. २४ बाय ७ योजना, मालमत्ता कराची फेरआकारणी, या सोबतच विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहे. राऊ त यांच्या कार्यकाळातही विकासाची गती कायम राहील, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.राऊ त सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. त्यांना शहरातील समस्यांची जाण आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्याकडे दहा महिन्यांचाच कालावधी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबत घेऊ न ते शहराचा विकास करतील अशी अपेक्षा दयाशंकर तिवारी यांनी व्यक्तस्यायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना राऊ त यांना दक्ष राहावे लागेल. महापालिकेतील अनेक घोटाळे गाजत आहे. गेल्या आठ-दहा वर्षात ज्या कंत्राटदारांनी योग्य काम केले नसेल, भ्रष्टाचाराचे आरोप असतील अशांना काळ्या यादीत टाकावे. ज्यांनी जादा पैसे उचलले असतील ते त्यांच्याकडून वसूल करावे. चांगल्या कामांना विरोधी पक्षांचा पाठिंबा राहील अशी ग्वाही विकास ठाकरे यांनी दिली. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही गेल्या वर्षभरात शहरात २८३ कोटींची विकास कामे केली. शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रमेश सिंगारे यांनी दिली. यावेळी विलास उजवणे यांनीही मार्गदर्शन करून राऊ त यांना शुभेच्छा दिल्या. सभापती संदीप जोशी, गोपाल बोहरे, गिरीश देशमुख, मुन्ना यादव, सुनील अग्रवाल, संदीप जाधव, देवेंंद्र मेहर, अ‍ॅड. संजय बालपांडे, राजू नागुलवार, गौतम पाटील यांच्यासह पदधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालक दिव्या घुरडे यांनी तर आभार रश्मी फडणवीस यांनी मानले. राऊ त यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)