शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

शाैचालये असूनही उघड्यावर जाणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : उघड्यावरील घाणीचा नायनाट करण्यासाठी शासनाने नागरिकांना घराेघरी शाैचालयांचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले. अनेकांनी अनुदाानाचा लाभ घेत शाैचालये बांधली तर काहींनी नुसताच देखावा केला. घरी शाैचालये असूनही उघड्यावर शाैचास जाणे सुरू असल्याचे चित्र भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बघावयास मिळते. त्यामुळे हागगणदारीमुक्त गाव अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.

उघड्यावर शाैचास जाणाऱ्यांमध्ये भिवापूर तालुक्यातील नांद, सायगाव, भगवानपूर, खाेलदाेडा, खरकाडा, वणी, लाेणारा, आलेसूर, पांजरेपार, चिखलापार, पिरावा, पाेळगाव, धामणगाव ही गावे आघाडीवर असून, या गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या राेडलगत घाणीचे दर्शन हाेते. विशेष म्हणजे, यासह इतर गावांमधील नागरिकांना शासनाने शाैचालय बांधण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदान दिले आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी शाैचालयांचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृतीही केली आहे.

उघड्यावर शाैचास जाणे बंद व्हावे, म्हणून मध्यंतरी जिल्हा परिषद प्रशानाच्यावतीने ‘गुड माॅर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही माेहीम जाेपर्यंत सुरू हाेती, ताेपर्यंत काहींनी शाैचालयांचा नियमित वापर केला. माेहीम थांबताच नागरिकांचे उघड्यावर शाैचास जाणे सुरू झाले. त्यामुळे प्रशासनाने इतर कामे साेडून हीच माहीम वर्षभर राबवावी काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

...

साहित्य ठेवण्यासाठी वापर

काही गावांमधील खासगी शाैचालयांची पाहणी केली असता, नागरिक त्या शाैचालयांचा वापर घरातील निरुपयाेगी साहित्य व शेतीपयाेगी अवजारे ठेवण्यासाठी करीत असल्याचे आढळून आले. ग्रामीण भागात सार्वजनिक शाैचालये नाहीत. ज्या गावांमध्ये ती आहेत, त्यांची अवस्था साफसफाईअभावी दयनीय झाली आहे. ही बाब स्थानिक प्रशासनाला माहीत आहे. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही.

....

निर्मल ग्राम नावालाच

हागणदारीमुक्त गाव अभियसानाला २०१३ पासून वेग आला आला. त्यातच शासनाने निर्मल ग्राम अभियान राबवून यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतींना राेख बक्षिसेही व अतिरिक्त विकास निधीही दिला. प्रशासनाची पाठ फिरताच ग्रामीण भागातील कचरा व घाणीची समस्या ‘जैसे थे’च झाली. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम अभियान नावालाच राहिले आहे.