शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

ठेवीदारांना हवे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन

By admin | Updated: December 13, 2014 02:55 IST

के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ...

नागपूर : के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ठेवीदारांचे पैसे पळविणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण यांना अटक करावी, ठेवीदारांच्या नुकसानाबाबत राज्य शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून ठेवीदारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा काढला. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे.के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने आठ हजार ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत विधान भवनावर मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात दीड हजारावर ठेवीदार सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी यशवंत स्टेडियम येथून निघालेला हा मोर्चा टेकडी रोडवर पोलिसांनी रोखून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच हा मोर्चा मागे घेणार असल्याची भूमिका ठेवीदारांनी घेतली. मुख्यमंत्री परळी येथे गेले असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कुठलाच तोडगा निघू शकला नाही. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. देवयानी फरांदे, आ. कुळकर्णी यांनी मोर्चास्थळी भेट देऊन आश्वासन दिले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांना आल्यापावली परतावे लागले. दरम्यान रात्री उशीरा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. नेतृत्वकरण गायकर, संजय सावंत, विजय वाहुळे, विजय काकडेमागण्या ४शासनाकडील के. बी. सी. च्या जप्त संपत्तीचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत करावी४शासन स्तरावर विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे४भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांना अटक करण्यासाठी कार्यवाही करावी४सर्व मागण्यांचे शासनाने लेखी आश्वासन द्यावे