शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ठेवीदारांना हवे मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन

By admin | Updated: December 13, 2014 02:55 IST

के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ...

नागपूर : के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने आठ हजार ठेवीदारांचे ७०० कोटी रुपये परत मिळावे यासाठी तसेच ठेवीदारांचे पैसे पळविणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण यांना अटक करावी, ठेवीदारांच्या नुकसानाबाबत राज्य शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून ठेवीदारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा काढला. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे.के. बी. सी. ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने आठ हजार ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत विधान भवनावर मोर्चाचे आयोजन केले. मोर्चात दीड हजारावर ठेवीदार सहभागी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी यशवंत स्टेडियम येथून निघालेला हा मोर्चा टेकडी रोडवर पोलिसांनी रोखून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच हा मोर्चा मागे घेणार असल्याची भूमिका ठेवीदारांनी घेतली. मुख्यमंत्री परळी येथे गेले असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कुठलाच तोडगा निघू शकला नाही. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. देवयानी फरांदे, आ. कुळकर्णी यांनी मोर्चास्थळी भेट देऊन आश्वासन दिले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांना आल्यापावली परतावे लागले. दरम्यान रात्री उशीरा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. नेतृत्वकरण गायकर, संजय सावंत, विजय वाहुळे, विजय काकडेमागण्या ४शासनाकडील के. बी. सी. च्या जप्त संपत्तीचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत करावी४शासन स्तरावर विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे४भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांना अटक करण्यासाठी कार्यवाही करावी४सर्व मागण्यांचे शासनाने लेखी आश्वासन द्यावे