शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल बदलण्याचा निर्णय योग्यच -गडकरी

By admin | Updated: June 21, 2014 02:42 IST

सत्तापालट झाल्यानंतर राज्यांचे राज्यपाल बदलण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच आहे.

नागपूर : सत्तापालट झाल्यानंतर राज्यांचे राज्यपाल बदलण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच आहे. केंद्राचा तो अधिकार आहे. यापूर्वीही असेच घडले होते, असे मत व्यक्त करीत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यपाल बदलण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी गडकरी यांनी महालमधील केंद्रावर मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने सुरू केलेल्या राज्यपाल बदलण्याच्या प्रक्रियेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याचे समर्थन केले. राज्यपाल हा केंद्राचाच प्रतिनिधी असतो. केंद्रात सत्तापालट झाल्यास राज्यपाल बदलण्यात येतात. एनडीएची सत्ता गेल्यावर सत्तेवर आलेल्या युपीएनेसुद्धा राज्यपाल बदलले होते. पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा असून ती चांगली आहे, असे गडकरी म्हणाले.इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. पदवीधर मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मी केलेल्या विकास कामांवर लोकांनी प्रेम केल्यानेच हे शक्य झाले. भाजपचे उमेदवार अनिल सोले यांना संधी मिळाली तर ते सुद्धा अशाच प्रकारचे काम करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)