शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

नागपूर शहरातील मृत्यूंची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:33 IST

लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अपघात कमी झाले : मनपाच्या घाटांवरील नोंदीवरून स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे. शहरातील महापालिकेच्या घाटावरील अंतिम संस्काराची आकडेवारी बघता गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च महिन्यातील मृत्यूचे प्रमाणात कमी झाले आहे. मार्च २०१९ मध्ये नागपूर शहरात १८२५ लोकांचा मृत्यू झाला होता. यातील १६३८ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १८७ जणांना दफन करण्यात आले. मार्च २०२० मध्ये नागपूर शहरात १४१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यातील १२८६ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १२९ जणांचा दफनविधी करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात मृत्युसंख्या ४१० ने कमी झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मृत्यूचा आकडा गेल्या वर्षाच्या तुलेनत घटला आहे. लॉकडाऊ नच्या कालावधीत मनपाच्या दहनघाटावरील अंतिम संस्कार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात कमी झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नागपुरातील बाधित रुग्णांचा आकडा ५६ पर्यंत पोहचला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व नागरिक कोरोनाच्या दहशतीत आहेत. असे असतानाच शहरातील मृत्यूंचा आकडा कमी होणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.वाहन अपघात कमी झालेनागपूर शहरात दररोज लहान-मोठे १५ ते २० वाहन अपघात होतात. अनेकदा अशा अपघातात बळी जातात. परंतु लॉकडाऊ नमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ थांबली आहे. अत्यावश्यक सेवेची १० ते १५ टक्केच वाहने धावत आहेत. यामुळे महिनाभरात वाहनांचे अपघात जवळपास शून्यावर आले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर