शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरातील गोरेवाडा येथे जखमी अस्वलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:33 IST

चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान अस्वलाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देचांदा क्षेत्रात झाला होता अपघातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान अस्वलाचा मृत्यू झाला.गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे विभागीय अधिकारी नंदकिशोर काळे, एसीएफ एच. व्ही. माडभूषी, डॉ. विनोद धूत, डॉ. सुजित कोलगंथ, डॉ. पी. एम. सोनकुसळे, डॉ. मयूर पावसे आदींच्या उपस्थितीत अस्वलावर अंतिम संस्कार करण्यात आले.सोमवारी ३१ डिसेंबरला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे अमरावतीच्या वडाळी वनक्षेत्रात जखमी झालेल्या बिबट्याला उपचरासाठी आणले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून बिबट्यावर उपचार सुरू होते. तसेच रविवारी देवलापार येथून उपचारासाठी आणलेल्या मादी बिबट्याचाही मृत्यू झाला.

टॅग्स :wildlifeवन्यजीवDeathमृत्यू