शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अवनीच्या मुलीचा मृत्यू आत्यंतिक धक्क्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:03 IST

Avni's cub death गेल्या शनिवारी मृत्यू पावलेल्या अवनीच्या बछडीचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदनानंतर डॉक्टरांच्या चमुचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या शनिवारी मृत्यू पावलेल्या अवनीच्या बछडीचे शवविच्छेदन मंगळवारी करण्यात आले. आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूने व्यक्त केले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील एनक्लोजरमध्ये असलेल्या या पीटीआरएफ-८४ वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले होते. मात्र जंगलात तिची पीटीआरएफ-६२ या वाघिणीसोबत झुंज झाली. यात ती गंभीर जखमी झाली होती. यामुळे तिला उपचारासाठी परत आणणे आवश्यक होते. उपचारासाठी आणण्यासाठी तिला बेशुद्धीकरण करून पकडण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र १३ मार्चला रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.

एनटीसीएच्या नियमावलीनुसार मंगळवारी मृत वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. कांद्री येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. समर्थ, गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व उपचार केंद्रातील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुजीत कोलांगत, पेंच व्याघ्र प्रकल्पातील डॉ. चेतन पतोंड आणि ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमधील डॉ. सय्यद बिलाल या डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. यावेळी एनटीसीएचे प्रतिनिधी म्हणून डॉ. श्री उपाध्ये, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते उपस्थित होते. शवविच्छेदनादरम्यान मृत वाघिणीच्या शरीरावर बऱ्याच जखमा आढळून आल्या. हा मृत्यू आत्यंतिक धक्क्यामुळे हृदयक्रिया बंद झाल्यामुळे झाल्याचे मत डाक्टरांच्या चमूने दर्शवले. पुढील अभ्यासासाठी आवश्यक ते नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर मृत वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू